शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटपाचे अध्यादेश

By admin | Published: December 31, 2015 4:57 PM

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ -  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत  होणार आहे.  महाराष्ट्रातील १५,७४७ गावांना ३,५७८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. कापूस उत्पादकांना मात्र दुष्काळनिधीचे वाटप होणार नाही. कापूस पिकाचे क्षेत्र वगळता अन्य पिकांसाठी ही मदत असेल असेल असे सरकारच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ३१४ कोटी रुपये तर चारा छावण्यांसाठी १०९ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 
नुकताच, केंद्राकडून महाराष्ट्रास दुष्काळ निवारणासाठी ३१०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, त्या धर्तीवर आणि विरोधकांनी या मुद्यावरून संसदेत सतत केलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारने मदत जाहीर केल्याचे दिसत आहे.