शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

आपला देश सहिष्णूच : देवेंद्र फडणवीस

By admin | Published: January 17, 2016 1:04 AM

‘‘आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. आपल्या देशाचे मूळ सहिष्णूच आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन वा अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला

‘‘आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. आपल्या देशाचे मूळ सहिष्णूच आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन वा अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला, आम्हाला विचार व दिशा देण्याचे कार्य करावे. साहित्यातून केवळ प्रश्न निर्माण होऊ नयेत, उत्तरेही मिळाली पाहिजेत,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाने इतर वादांपासून दूर राहावे. गतवर्षी घुमानमध्ये साहित्य संमेलन झाले. आज गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीदिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे, हा योगायोग आहे. साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या. आता साहित्यिकांनीही त्या पार कराव्यात. आपल्या भाषेतून इतर भाषेत गेले पाहिजे. मराठी जागतिक भाषा झाली, तर वैश्विक भाषेचे रूप घेईल, यात शंका नाही. संत ज्ञानेश्वरांच्या मराठीतील पसायदानामध्ये वैश्विक विचार आहेत. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. वृक्षवल्ली राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळात होरपळत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी अंतर्मुख झाले पाहिजे. शेतकऱ्यांनाही ‘या जन्मावर शतदा प्रेम करावे,’ असे मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाणे वाटले पाहिजे. समाजात प्रश्न निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक विचार देणारे साहित्य आणले पाहिजे. सामाजिक जीवनात लेखकांचे विचार कोणीही संपवू शकत नाही. सीमाबांधवांच्या पाठीशी...शरद पवार यांच्या भाषणावेळी बेळगाव, कारवार सीमाप्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत. मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत सीमाप्रश्नाचा लढा सुरू राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री