शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:30 IST

पुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.

विशाल शिर्केपुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) शहरात सरकारी रुग्णालयांत २६ हजार ४०२, तर खासगी रुग्णालयात २४ हजार २९८ अशा ५० हजार ७०० प्रसूती झाल्या होत्या. याच काळात १८ हजार ६०५ गर्भपाताची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. यातील १२ हजार ९३४ गर्भपात हे गर्भ नको असल्यामुळे झाले आहेत. मातेच्या जीवितीला अथवा आरोग्याला असलेला धोका, जन्माला आल्यानंतर मुलामध्ये असलेला संभाव्य धोका, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची वेळ आली आहे. शहरात होणाºया एकूण गर्भपाताच्या आकड्याशी तुलना केल्यास हा टक्का तब्बल ३० टक्के इतका भरतो.शहरात २०१३-१४ मध्ये १८ हजार ३७४ गर्भपाताच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी १५ हजार ७८३ गर्भपात गर्भ नको असल्याने झाले होते, तर २५९१ गर्भपात अर्भकातील व्यंग, मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा धोका यामुळे झालेले होते. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत धोक्यातील हे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.शहरात १६० गर्भपात केंद्रांना १२ आठवड्यापर्यंत, तर १८३ केंद्रांना २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान बारा आठवड्यांपर्यंतचे १७ हजार ९५८, तर २० आठवड्यापर्यंतचे ६४७ गर्भपात करण्यात आले आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.याबाबत माहिती देताना प्रसूतिरोगतज्ज्ञ वैजयंती पटवर्धन म्हणाल्या, गर्भाचे ठोके पाचव्या आठवड्यात समजू शकतात. मात्र, गर्भाचे सर्व अवयव विकसित व्हायला १६ ते १७ आठवड्यांचा कालावधी लागतो. गर्भाच्या मेंदूचा विकास झाला नसेल, अर्भकाला व्यंगत्व असेल, मेंदूत पाणी असेल अशा गंभीर स्थितीत गर्भपाताचा सल्ला दिला जातो. जिवाला धोका असल्यासही गर्भपात करण्यास सांगितले जाते. हा टक्का साधारण २०च्या आसपास असेल. गर्भ नको असल्याने गर्भपात करणाºयांची संख्या अधिक आहे. गर्भपाताच्या संख्येला अनेक सामाजिक बाजूदेखील आहेत.।‘पीसीपीएनडीटी’च्याचार वर्षांत ४ तक्रारीगर्भलिंगनिदान कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २०१४ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १८००२३३६०९९ या टोल फ्री क्रमांकावर अवघ्या ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन तक्रारी या २०१४मधील आहेत. पीसीएनडीटी कायद्यानुसार २०१३ नंतर एकाही गर्भनिदान केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही.।गर्भपाताची कारणे २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ एप्रिल ते आॅगस्ट २०१७मातेला जीवघेणा धोका ९३२ १७७७ १८२३ २५९६ ६९०मानसिक आरोग्याला धोका १००० ९५७ ५६१ १६३४ ४०२जीवितास धोका २४१ ५६० ६२३ १९१ ११८बाळाच्या जीवितास धोका ३९४ ४२० ५८९ १२१० १६९

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला