शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबईकरांचा पिकनिक मूड

By admin | Updated: October 23, 2014 04:07 IST

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गोव्यासह परदेशातील ठिकाणांना सर्वाधिक पसंती देण्यात आली असून रेल्वेसह विमानसेवा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र दिवाळीतील सुट्यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने काहींना रेल्वे आणि विमानांच्या वाढलेल्या भाड्याचा मोठा फटकाही बसला आहे.सरकारी तसेच खासगी कार्यालयांना २३ ते २६ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीची सु्टी मिळाली आहे. त्यामुळे या सुट्यांचे नियोजन करत मुंबईकरांनी दिवाळी मुंबईबाहेर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची एकच गर्दी पाहता रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर विमान कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष आॅफर दिल्या आहेत. यंदा मुंबईकरांनी पिकनिकसाठी परदेशातील ठिकाणेही निवडली असून थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूरला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नसल्याने आणि चार दिवसांत या टूर होत असल्याने या ठिकाणी जाण्यास अनेक उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे भारतातील केरळ, राजस्थान, उटी यांना तर राज्यातील अलिबाग, पुणे तसेच गोवा या ठिकाणीही जाण्यास मुंबईकर पसंती देत आहेत. (प्रतिनिधी)