शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:59 IST

समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका

अकोला : रेल्वे आणि एसटीमध्ये माणसांना बसायला जागा नाही. गर्दी करून लोक दररोज प्रवास करीत आहे. त्यांची कुणाला चिंता नाही. मात्र गायबैलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त आहे. गाय-बैलांची ऐवढीच चिंता असेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करा. त्यांना जगवण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते खासदार अबू आसिम आजमी यांनी केले. अकोल्यातील खुले नाट्यगृहात रविवारी रात्री आयोजित समाजवादी पार्टीच्या देश बचाओ-संविधान बचाओच्या जाहीर सभेत ते बोलत होते.ज्या मुस्लिमांनी ८०० वर्ष सत्ता गाजवली, त्यांना गद्दार ठरविले जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांसोबत लढा देत रक्त वाहणाऱ्या मुस्लिमांसोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ताज महल, लाल किल्ला सोडून धर्म मानणाऱ्यांनी मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडला आणि सर्वधर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्तान निवडला. त्यामुळे हा देश कुणा एकाचा नाही, सर्वांचाच आहे, असे स्पष्ट करत आज देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांना एकाकी गाठून बळजबरीने त्यांच्या तोंडून जय श्रीरामचे नारे वदवून घेतले जात आहे. मुस्लिमांना ठार मारले जात आहे. बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा