शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषबाधा

By admin | Published: February 20, 2016 10:40 PM

मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयर्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहे.

नागपूर, दि. २० - मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयार्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहेत.
आज दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्ग १ ते ७ वीच्या विदयार्थ्यांना खिचडी देण्यात आली. जवळपास ३०० विदयार्थ्यांना  ही खिचडी देण्यात आली. काही वेळयांनीच अनेक विदर्थ्यांना मळवाटु लागले व काहींनी उलटया करण्यास सुरुवात केली. येथील शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मिळले त्या वाहनांना ५४ विदयार्थ्यांना सुरुवातीला हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतु या पैकी २६ विदयार्थीची प्रकुती खालवत गेली. यामुळे नंतर त्यांना नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व विदयार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून यापैकी बराच विदयार्थ्यांना रात्री उशीरा सुटी सुध्दा देण्यात आली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पोहचताच शाळेबाहेर व हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयाच्या बाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती. प्राथमीक अहवालातुन अन्नातुन विषबाधा झाल्याने हा प्रकार झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.