शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

रहिवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी पोलिसांची

By admin | Published: June 25, 2014 3:01 AM

मुंबईतील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी महापालिकेने नोटीस देऊनही घर खाली करत नसल्यास पोलिसांनी त्यांना इमारतीमधून बाहेर काढावे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केल़े

अमर मोहिते - मुंबई
मुंबईतील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी महापालिकेने नोटीस देऊनही घर खाली करत नसल्यास पोलिसांनी त्यांना इमारतीमधून बाहेर काढावे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केल़े उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे अनेक धोकदायक इमारतींमधील रहिवाशांना आता बळाचा वापर करुन बाहेर काढले जाऊ शकते.
मात्र यासाठी बलप्रयोग करण्याची आवश्यकता असली तरच करावी़ तसेच कारवाई करताना त्या रहिवाश्यांच्या घरगुती साहित्याला धक्का लागणार नाही याची काळजीही पोलिसांनी घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आह़े
विशेष म्हणजे अशा रहिवाश्यांना इमारतीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयानेच मार्गदशर्कतत्त्वे जारी करावीत, अशी विनंती करणारा अर्ज स्वत: पालिकेने न्यायालयात सादर केला होता़ त्याची दखल घेत न्यायालयाने यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत़ 
न्यायालय म्हणाले,अतिधोकायदक इमारतीतील रहिवासी  घराबाहेर न पडल्याने इमारत अचानक कोसळते व यात अनेकांचा बळी जातो़ हे टाळण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी करणो आवश्यक आहेत़ तसेच ही मार्गदर्शकतत्त्वे केवळ अतिधोकादायक इमारतींसाठीच लागू होणार आहेत़
 
च्पाहाणी केल्यानंतरच पालिकेने इमारत अतिधोकादायक आहे की नाही हे जाहिर करावे व त्याची माहिती पालिकेच्या व राज्य शासनाच्या संकेतस्थळावर  प्रसारीत करावी़
च्या पाहाणीवर रहिवाश्यांचा आक्षेप असल्यास पालिकेने यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी़
च्त्यानंतर इमारत अतिधोकायद असल्याचे स्पष्ट झाल्यावर तेथील घरांची व भूखंडाची मोजपाम करावी़
च्नंतर रहिवाश्यांना घरे खाली करण्याची नोटीस द्यावी़
 
च्त्यापाठोपाठ वीज, पाणी व गॅसचे कनेक्शन तोडाव़े
च्तरीही रहिवासी घराबाहेर पडत नसल्यास पोलिसांनी त्यांना घरा बाहेर काढाव़े
च्हे करत असताना आवश्यक असल्यास बल प्रयोग करावा व रहिवाश्यांच्या घरगुती साहित्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी़
च्कारवाई आधीच इमारत त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चपदस्थ अधिका:यांची समिती नेमावी़
च्यासह न्यायालयाने यासाठी इतरही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत़