शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी धोरण

By admin | Published: August 06, 2016 5:06 AM

राज्य सरकार नवीन धोरण आणत असून यापुढे अशी अवैध बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर तसेच अशा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील

मुंबई : राज्यातील अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण आणत असून यापुढे अशी अवैध बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर तसेच अशा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिला. अवैध बांधकामे करणारे बिल्डर इमारती बांधतात, विकतात आणि कारवाई मात्र सामान्य जनतेवर होते. बेकायदेशीर बांधकामे नियमीत केली जातात, त्यामुळे हे चक्र थांबत नाही. म्हणून सरकार याबाबत कडक कायदा आणत आहे. त्यामध्ये सुस्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की जो कोणी अवैध बांधकाम करील त्याच्यावर फौजदारी केली जाणार आहे.अवैध बांधकामाबाबतची लक्षवेधी संदीप नाईक व इतर सदस्यांनी मांडली होती. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा बिल्डरांना मोका लावण्याची मागणी केली. ठाणे जिल्ह्यातील काल्लेर परिसरात ३०० ते ४०० अवैध बांधकामे सुरु असून त्यांच्यावर कोणती कारवाई करणार अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बांधकामांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. >रहिवाशांना संरक्षणनवी मुंबई येथील दिघा परिसरातील ९६ इमारती अनाधिकृत ठरवून निष्काषित करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्या अनुषंगाने खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.