शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वीज कडाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 01:40 IST

महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला; आणि त्यावर गदारोळ उठला. महावितरणने आपली बाजू सावरत १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले.

महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला; आणि त्यावर गदारोळ उठला. महावितरणने आपली बाजू सावरत १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले. प्रत्यक्षात मात्र वीजगळती, वीजचोरी, विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत या मुद्यांवरून वीजग्राहक संघटनांनी महावितरणला घेरले आहे. प्रत्यक्षातील दरवाढ २३ टक्के असून वस्तुस्थिती वेगळी आहे. औद्योगिक दरांचा विचार करता राज्यातील वीजदर हे शेजारच्या राज्यातील वीजदरांपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी अधिक आहेत. महावितरणच्या या वीजदरवाढीच्या प्रस्तावावर आज नवी मुंबईत सुनावणी होणार आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ ने यानिमित्ताने आढावा घेतला आहे.5000कोटींची गुंतवणूकग्राहकांना, विशेषत: शेतकरीवर्गाला चांगली सेवा, शाश्वत वीज मिळावी व चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) नावाची स्कीम १५ आॅगस्टपासून राबवली जाणार आहे. यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक रोहित्रावरून एक किंवा जास्तीतजास्त दोन शेतकऱ्यांना थेटवीजपुरवठा होईल.दहा वर्षांतील दरवाढ किती२००६-०७ मध्ये ती १७ टक्के२०११-१२ मध्ये ११ टक्के२०१२-१३ मध्ये १७ टक्केभाजपा सरकार आल्यापासूनपहिल्या वर्षी उणे ६ टक्केदुसºया वर्षी १.५ टक्केतिसºया वर्षी २ टक्केचौैथ्या वर्षी प्रस्तावित १५ टक्केपाचव्या वर्षी प्रस्तावित शून्य टक्केएकूण महसुली गरज व वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरुवारी (१६ आॅगस्ट) आग्री कोळी भवन, तिसरा मजला, सेक्टर २४, नेरुळ, नवी मुंबई येथे जाहीर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.महावितरणने आर्थिक वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे अंतिम समायोजन, आर्थिक वर्ष २०१७-१८ चे तात्पुरते समायोजन आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० करिता सुधारीत एकूण महसुली गरज आणि वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी आढावा याचिका दाखल केली आहे. या याचिकेसंदर्भात जाहीर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र