शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

प्रकल्पग्रस्त शेतकरी नोकरीपासून वंचित

By admin | Published: April 26, 2016 4:22 AM

मुंबई महानगरपालिकेची तहान भागवणाऱ्या पाइपलाइन व धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित करून घेतल्या,

अनगाव : मुंबई महानगरपालिकेची तहान भागवणाऱ्या पाइपलाइन व धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित करून घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्त १५५ शेतकऱ्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून न घेतल्याने तालुक्यातील शेतकरी आजही नोकरीपासून वंचित आहेत.मुंबई मनपाला पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील पांजरापूर, शहापूरमधील भातसा ही धरणे तयार केली. त्याकरिता, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या व शासनाने त्याच्या मोबदल्यात मुंबई महापालिकेत त्यांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले. अनेक वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांचे वयही उलटून गेले आहे. त्यामध्ये मनपा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त बाधितांना लावलेल्या जाचक अटी व नियम शिथिल करून त्यांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)