शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

आधार दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन

By admin | Published: January 25, 2016 3:01 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेली ‘ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी’ रविवारी धारूरमध्ये धडकली. वारकरी साहित्य परिषदेतर्फे काढलेल्या या

धारूर (बीड) : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेली ‘ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी’ रविवारी धारूरमध्ये धडकली. वारकरी साहित्य परिषदेतर्फे काढलेल्या या दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. नायब तहसीलदार के. आर. जंगले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.ह.भ.प. महादेव महाराज शिवणकर, विठ्ठलराव पाटील, ह.भ.प. बाबा महाराज रासीणकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्महत्या करून आपले कुटुंब उघड्यावर आणू नका, असे अवाहन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती चांगली आहे. गरज पडल्यास या भागातील शेतकऱ्यांची आणि त्यांच्या पशुधनाची पश्चिम महाराष्ट्रात चार महिने व्यवस्था करू, अशी माहिती पाटील यांनी दिली. (वार्ताहर)