शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

‘स्वतंत्र विदर्भासाठी जनता अनुकूल!’

By admin | Published: July 27, 2014 10:56 PM

क्रांतिदिनी प्रत्येकाच्या हाताला बांधणार ‘विदर्भ बंध’ - शरद पाटील

अकोला : स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कधी नव्हे एवढे जनमत एकवटले असून, या मागणीसाठी उभारलेल्या लढय़ाला विदर्भातील जनतेचा, तसेच राजकीय पक्षांचाही पाठिंबा आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी व विदर्भ अस्मिता जागविण्यासाठी, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी विदर्भातील जनतेच्या हाताला ह्यविदर्भ बंधह्ण बांधणार असल्याची माहिती, जनमंच या सामाजिक संघटनेचे नेते शरद पाटील यांनी लोकमतशी बातचित करताना दिली. पाटीलप्रश्न- स्वतंत्र विदर्भासाठी आतापर्यंतचे लढे अयशस्वी झाले. हा लढा तरी यशस्वी होईल का?६आजपर्यंतचे लढे अयशस्वी झाले याबद्द्ल दुमत नाही; परंतु यावेळी जनमंचच्या लढय़ाला विदर्भातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. हा लढा जनतेतून उभा झाला आहे. जनमंचने विदर्भात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या जनमत चाचणीत, सहा लाख मतदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल दिला.प्रश्न- वेगळ्य़ा विदर्भाला शिवसेनेचा तर विरोध आहे?६ असो ना! भारतीय जनता पक्ष मात्र विदर्भाच्या बाजूने आहे, भाजपने भुवनेश्‍वरला झालेल्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव या पूर्वीच पारित केलेला आहे. छोटी राज्य असली तर त्या राज्याचा विकास साधता येतो. म्हणूनच भाजपाने छत्तीसगड, उत्तराचंल, झारखंड या छोट्या राज्यांची निर्मि ती केली आहे. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाला कोणतीच अडचण येणार नाही. प्रश्न- एखादे राज्य वेगळे करण्यासाठी त्यास राज्य शासनाची अनुमती नको का? ६ हा गैरसमज म्हणावा लागेल. स्वतंत्र तेलंगण झाले तेव्हा कुठे आंध्र प्रदेश सरकारला विचारले होते. स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारला असतात. ज्या राज्याचे विभाजन करायचे आहे, त्या राज्य सरकारला केवळ या संदर्भातील प्रस्ताव पाठवून मत मागविले जाते. प्रश्न - आंदोलनाचे पुढील स्वरू प काय ?६स्वतंत्र विदर्भासाठी जनतेच्या भावनाच तीव्र आहेत. याबाबत प्रचंड आ त्मविश्‍वास आहे. म्हणूनच, या अनुकूलतेला अधिक गती देण्यासाठी आम्ही विदर्भव्यापी दौरे आयोजित केले असून, विदर्भाचा वसाहत म्हणून कसा वापर केला जात आहे, याची जाणीव जनतेला करू न दिली जाणार आहे.