शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

आचारसंहितेच्या धाकाने मंत्रलयात गर्दी

By admin | Published: August 09, 2014 1:56 AM

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे. आताच झाले तर काम होईल, एकदा आचारसंहिता लागली की काही खरे नाही, असे मंत्रलयात आलेले लोक बोलून दाखवितात. 
विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्याची गर्दी वाढली आहे. अनेक कार्यकर्ते कामे घेऊन मंत्र्यांच्या दालनात गर्दी करतात. आमचे सरकार आहे तोवर काम झाले पाहिजे, असे काही जण बोलतात. सरकार आमचेच येणार आहे पण आचारसंहितेच्या पूर्वी कामे हमखास होतात, त्यामुळे आलो आहोत, असे काही जण सांगतात. 
नियमात बसणारी अन् न बसणारी कामे घेऊन येणा:यांची संख्या जवळपास सारखी आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये ‘अर्थ’पूर्ण हालचाली वाढल्या आहेत. नको ती कामे किंवा जी होणोच शक्य नाही अशी कामे घेऊन येणा:यांच्या त्रसापायी काही मंत्री मंत्रलयात येण्याचे शक्यतो टाळत आहेत. आपल्या शासकीय बंगल्यांवरूनच ते कामकाज करतात. निवडणुकीच्या तोंडावर सरकार दबावाखाली येऊन आपल्या बाजूने निर्णय घेईल, असा कयास बांधून विविध कर्मचारी संघटनांचे नेते मंत्रलयात फिरताना दिसतात. या शिवाय, कामांची बिले काढून घेण्यासाठी आलेल्या कंत्रटदारांचीही गर्दी पाहायला मिळते. 
मंत्रलयात अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे अधिकारी, कर्मचारी मात्र त्रस्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याची घाई झालेले मंत्री प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्याचा धडाका लावत आहेत. त्यात सहकार, आदिवासी विकास, सामाजिक न्याय हे विभाग आघाडीवर आहेत. (विशेष प्रतिनिधी)