शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Shraddha walker murder case:वसुली करण्याच्या नादात श्रद्धाचा जीव गेला, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; राम कदमांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:19 IST

श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता राजकीय वळण आले आहे. श्रद्धाने आफताबच्या तक्रारीचे पत्र २०२० मध्येच लिहिले होते. हे पत्र तिने ...

श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता राजकीय वळण आले आहे. श्रद्धाने आफताबच्या तक्रारीचे पत्र २०२० मध्येच लिहिले होते. हे पत्र तिने हत्येच्या दीड वर्ष आधीच पालघर पोलिसांना लिहिले होते. मग पोलिसांनी त्यावेळी कारवाई का केली नाही, याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे असा आरोप सध्या आघाडी सरकारवर केला जातोय. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाच्या कुटुंबियांची हात जोडुन माफी मागावी अशी मागणी भाजप नेता राम कदम यांनी केली आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी जर त्यावेळीच योग्य पाऊले उचलली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता. धर्माचे तुष्टीकरण आणि वसुली करण्याच्या नादात एका निष्पाप मुलीचा जीव गेला. तिच्या हत्येला तुम्ही जबाबदार आहात, असे राम कदम यांनी म्हणले आहे.  

टॅग्स :Ram Kadamराम कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर