शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

“वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...”; रणजीत सावरकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 20:15 IST

Veer Savarkar News: वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Veer Savarkar News: केंद्र सरकारने अलीकडेच भारतरत्न पुरस्कारांविषयी मोठी घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह, एम. एस. स्वामिनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारला सवाल केला. यातच वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी याबाबत भाष्य केले आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रणजीत सावरकरांनी भेट घेतली. सध्याचे सरकार हे वीर सावरकरांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. यापुढे देशाचे धोरण असेल, ते अधिकाधिक भारत चांगला व्हावा, सुदृढ व्हावा, समृद्ध व्हावा, सक्षम व्हावा, हे वीर सावरकरांचे जे विचार आहेत, ते अमलात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल, अशी चर्चा झाल्याची माहिती रणजीत सावरकर यांनी दिली. यानंतर वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसंदर्भात रणजीत सावरकर यांना विचारणा करण्यात आली. 

वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...

यावर बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, वीर सावरकरांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी सावरकर कुटुंबीयांची कधी नव्हती. स्वातंत्र्यवीर आणि हिंदूहृदयसम्राट या दोन पदव्या ज्या भारतीय जनतेने त्यांना दिल्या आहेत त्याच आम्ही महत्त्वाच्या मानतो. त्यामुळे या संबंधी आम्ही चर्चा केली नाही आणि करणारही नाही, असे रणजीत सावरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, अशी एक पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिली होती. 

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर