शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

मातंग समाजाचे ८ हजार कोटी परत द्या

By admin | Published: July 16, 2015 12:29 AM

नुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल

मुंबई : अनुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल भारतीय मातंग संघाने केला आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या वाट्याचे ८ हजार कोटी रुपये सरकारने परत देण्याची मागणी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी केली आहे. गोपले म्हणाले की मातंग आरक्षणासाठी संघाचे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. मात्र स्वतंत्र आरक्षणाच्या मुद्द्याबाबत पावले उचलली नसून, सरकारने समाजाच्या विकासाचा निधीही इतरत्र वळवला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. येत्या २८ जुलैला सरकारविरोधात मातंग समाज महामोर्चा काढून निषेध व्यक्त करणार आहे. आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या या आंदोलनात केंद्राचा निधी समाजाच्या विकासासाठी १००% वापरण्याची मागणी करण्यात येईल. शिवाय अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला ८% स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.