शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

‘सावित्री’ दुर्घटनेत विरारमधील काटकर यांचा अंत

By admin | Published: August 06, 2016 2:50 AM

गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.

विरार : गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी विरार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.विरार पश्चिमेकडील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या काटकर यांनी सिटी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवा सुरु केली होती. लांजा येथे गणपती असल्याने त्याच्या तयारीसाठी चार दिवसांपूर्वी काटकर गावी गेले होते. घरची साफसफाई आणि गणपतीची पूर्वतयारी करून कातकर राजापूर-बोरीवली बसने विरार येथील घरी यायला निघाले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी घरी फोनही केला होता. सकाळी बोरीवलीला उतरल्यानंतर फोन करतो, असे त्यांच्या पत्नीशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. दुसऱ्या दिवशी बातमीनंतर घरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)>काटकर परत येतील असा घरच्यांना विश्वास वाटत होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळी काटकर यांचा मृतदेह आंबेत-म्हसळा नदीकिनारी हाती लागल्यानंतर कुटुंबिय शोकात बुडाले. पहाटे त्यांचा मृतदेह विरारला आणल्यानंतर सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी मीडियाशी बोलण्याचा नकार दिला.