शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

समुद्राच्या पाण्याला शास्त्रज्ञांनी बनवलं पिण्यायोग्य

By admin | Published: May 06, 2016 9:30 PM

शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6- समुद्राचं पाणी मुळातच खूप खारट असतं. तोंडात गेल्यास अनेकांच्या जिभेची चव बिघडते. मात्र हे समुद्राचं खारट पाणीच काही शास्त्रज्ञांनी चक्क पिण्यायोग्य बनवलं आहे. महाराष्ट्रात पाण्यावाचून भीषण दुष्काळ पडला असतानाच शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे. या प्रयोगानुसार शास्त्रज्ञांनी जवळपास 63 लाख लिटर खा-या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचं गोड्या पाण्यात रूपांतर केलं आहे. 
एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याच्या मदतीनं आर्सेनिक आणि युरेनियमनं युक्त जमिनीखालच्या पाण्यालाही पिण्यालायक बनवता येईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. सध्या तमिळनाडूतील कल्पक्कुम येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जातो आहे. पंजाब, पश्‍चिम बंगाल, राजस्थान इथंही हा प्रयोग राबविणार असल्याची माहिती भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक के. एन. व्यास यांनी दिली आहे.