शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाणी एक्सप्रेसची दुसरी फेरी

By admin | Published: April 14, 2016 8:30 AM

दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली.

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. १४ - दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. १० वॅगन असलेली पाणी एक्सप्रेस बुधवारी सकाळी मिरजहून निघाली होती. ३५० किमीचे अंतर पार करुन दहा तासांनी पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली. 
 
प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्थानकात या सर्व वॅगनमध्ये पाणी भरण्यात आले होते. मंगळवारी पहिली पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली होती. ट्रेनमधून येणारे पाणी साठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर रेल्वे स्थानकाजवळची एक मोठी विहीर ताब्यात घेतली आहे. 
 
लातूरसाठी ही विशेष रेल्वे गाडी आठ एप्रिलला राजस्थानातील कोटा येथून निघाली होती. दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी ५० वॅगन असलेल्या दोन मालवाहतुकीच्या ट्रेन्स उपलब्ध करुन देण्याचे कोटा वर्कशॉपला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. या विशेष ट्रेनच्या प्रत्येक वॅगनमध्ये ५४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.