शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शिवसेना-संघर्ष समितीचे २७ गावांत पत्रकयुद्ध

By admin | Published: September 14, 2015 2:11 AM

२७ गावांत आता संघर्ष समिती आणि स्थानिक शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू झाले आहे. दोन्हीकडून आपल्या भूमिका मांडणारी पत्रके २७ गावांत फिरत आहेत.

चिकणघर : २७ गावांत आता संघर्ष समिती आणि स्थानिक शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू झाले आहे. दोन्हीकडून आपल्या भूमिका मांडणारी पत्रके २७ गावांत फिरत आहेत.२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची घोषणा ७ सप्टेंबरला झाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या संघर्ष समितीला ९ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने शासनाचा आदेश लागू नसल्याचे जाहीर करून धक्का दिला. हे शिवसेनेने घडविल्याचा समज करून समितीने शिवसेनेच्या निषेधाचे फलक लावले. यानंतर, शिवसेनेने पोलिसांत धाव घेऊन ते फलक काढायला लावले. यानंतर, मात्र शिवसेना स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहे, हे आपोआप सिद्ध झाले. मात्र, स्वतंत्र पालिकेविषयी ठाम असणाऱ्या संघर्ष समितीने १३ सप्टेंबरला आणखी एक नवीन पत्रक काढून निवडणूक झालीच तर कडक बहिष्कार टाकण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. याच पत्रकात यापूर्वी संघर्ष समितीचा घटक असणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर कडक शब्दांत टीका केली आहे. गावांचा समावेश झालाच तर महापौरपदाचे गाजर दाखवले असल्याने संघर्ष समितीशी गद्दारी केली, असा आरोप करण्यात येत आहे. समितीचा रोख स्थानिक शिवसेना नेते प्रकाश म्हात्रे यांच्यावर असून म्हात्रे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)