शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:40 IST

'पोलीस भरतीसंदर्भात 8 हजारांची अॅड आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकरच निघेल.'-देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सायबर सेक्युरिटी, तुरुंगातील कैद्यांची अवस्था यावर भाष्य केले. तसेच, वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांनाही टोला लगावला. यासोबतच, पोलीस विभागातील भरतीबाबत मोठी माहिती दिली. राज्यात 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

20 हजार पोलिसांची भरतीमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती होईल. 8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढू. या भरतीमुळे पोलिस विभागावरील मोठा ताण कमी होईल,' असे फडणवीस म्हणाले. 

कैद्यांसाठी खास सुविधायावेळी त्यांनी तुरुंगातील कैद्यांबाबतही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, 'राज्यातील तुरुंग विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या तुरुंगात 1641 असे कैदी आहेत, ज्यांची बेल झाली आहे, पण बेलबाँड करण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती किंवा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच आहे. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काही एनजीओची मदत घेणार आहोत,' अशी माहिती त्यांनी दिली. 

सायबर सेक्युरिटीबाबत निर्णय

तसेच, 'राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशींगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करत असून, लवकरच राज्यात सायबर सेक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत. तसेच, जागरुकतेसाठी एक कँपेनदेखील हाती घेत आहोत,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस