शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

By admin | Published: June 09, 2017 6:12 PM

शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 9 : शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी नांदेडात केले़ नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी मंत्री कदम हे सकाळी रेल्वेने दाखल झाले़ शुक्रवारी दिवसभरात दोन टप्प्यात त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला़़ त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मंत्री कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत आहे अन् दुसरीकडे पंतप्रधानांना भेटून सत्तेत घुसण्याची तयारी सुरु आहे़ शेतकरी आत्महत्येचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांनी महाराष्ट्र कर्जबाजारी केला़ सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला़, त्यांनी आम्हाला सल्ले देवू नयेत़काँग्रेस - राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार नाही़ एवढे वर्षे सत्तेत राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? हा महत्वाचा प्रश्न आहे़ सेनेच्या लोकांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीकडून खिल्ली उडविण्यात येत आहे़ कारण सेनेने सत्तेतून बाहेर पडावे आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ द्यावी अशी त्यांची खेळी आहे़ आपल्या कर्माच्या सर्व फायली बंद करण्यासाठीच राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याची आमची तयारी आहे़ जर या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेला कधीही लाथ मारतील असेही मंत्री कदम यांनी सांगितले.