शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

नागपूरमध्ये सरकार विरोधात शिवसेनेचे धरणे

By admin | Published: July 05, 2016 3:15 PM

सरकारने घेतलेले निर्णय कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचेमाजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.

 शासन निर्णय  कागदावरच : शेतकरी लाभापासून वंचित 
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ -  राज्य सरकारने ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या क्षेत्राला दृष्काळ सदृश जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ११७२ गावांचा समावेश आहे. त्यानुसार या गावातील शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु सरकारने घेतलेले निर्णय  कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी संविधान चौकात धरणे दिली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
कमी पैसेवारी असलेल्या गावातील कर्ज वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्रगठन, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के सवलत, थकीत वीज बिल असलेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत न करणे,  विद्यार्थ्यांना शुल्क माफी व टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा  आदी  निर्णय घेण्यात आले होते. 
राज्यात शिवसेना -भाजप युतीचे सरकार आहे. परंतु शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखव बावनकुळे यासारखे वजनदार नेते येथील असूनही शेतक-यांना शासन निर्णयाचा लाभ मिळत नसल्याचे खंत जाधव यांनी व्यक्त केली. 
गेल्या तीन वर्षापासून सतत शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. संकटग्रस्त शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला परंतु शेतकºयांना याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही. थकबाकी असल्याचे कारण पुढे करून बँक शेतकºयांना पीक कर्ज देत नसल्याचे चित्र आहे. प्रशासन व बँका यांच्यात सममन्वय नाही. थकबाकीमुळे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. पीक विम्याच्या रकमेतून बँका परस्पर कपात करीत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा शेतक-यांना कोणताही लाभ मिळाला नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.