शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

राज्यात सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: December 08, 2015 1:46 AM

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये यवमाळमधील उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथील सचिन नलावडे

नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये यवमाळमधील उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथील सचिन नलावडे (३०), अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव येथील लीलाबाई पांडेकर (६५) आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील सिल्ली (दसोडा) येथील लक्ष्मण पुसदेकर (४०) व रामपूर येथील प्रवीण देवघरे (४०) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मराठवाड्यात दोघांनी जीवनयात्रा संपविलीमराठवाड्याच्या परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांनीही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील मोहन घुंबरे(४२) यांच्या नावे ४ एकर शेती आहे. मात्र, नापिकी व बँकेचे कर्ज याला कंटाळून त्यांनी सोमवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. दुसरी घटना नांदेडमधील कोथळा (ता़ हदगाव) येथे घडली. दिनकर वानखेडे (२२) यांना तीन वर्षांपासून शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. या विवंचनेतून त्यांनी सोमवारी पहाटे शेतात जाऊन आत्महत्या केली़