शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

पोटासाठी दु:ख गाठीला

By admin | Published: August 08, 2014 11:05 PM

आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडेगाव : आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आता जर हे शेत केलं नाही तर 
वर्षभर विकतचा तांदूळ घ्यावा 
लागेल.   त्यामुळे शाश्वत संस्था व आदिवासी नागरिकांनी त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचे 7क् कार्यकर्ते भात आवणी करीत आहेत.  
माळीण गावातील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन भातशेती व हिरडा गोळा करणो. यातून मिळणा:या उत्पन्नावर कसेबसे वर्ष काढायचे. या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भातरोपे लवकर तयार झाली नाहीत. त्यात मुसळधार पावसामुळे माळीणमध्ये दुर्घटना घडली व पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांतील एक ते दोन व्यक्ती मागे राहिल्या. बाकी सर्व लोक ढिगा:यात गाडले गेले. 
माळीणमधील लोकांनी भातशेती तयार करून ठेवली होती व पावसाची वाट पाहत होते. त्यात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनेतून नशिबाने जगलेल्या लोकांना भात आवणी करून, मदत करण्याचा निर्णय शाश्वत संस्थेचे प्रमुख आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक यांनी घेतला. 
29 कुटुंबांचे भातलागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. 6 ऑगस्टपासून 18 गावांमधील 42 कार्यकर्ते, तसेच 16 मच्छीमार कातकरी एकत्र आले.  देवराम असवले व हनुमंत बांबळे यांनी औताची मदत केली. 
विठ्ठल असवले, त्यांची पत्नी बबिता व मुलगी पूजा यांनी या सर्व कार्यकत्र्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. या कामामध्ये कार्यकत्र्याची वाढ होत असून, सुमारे 7क् कार्यकर्ते भात लागवडीच्या कामाला लागले आहेत. 
(वार्ताहर)
 
4माळीण दुर्घटनाग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून हे काम हाती घेतले असून, पुढील काळात लागेल ती मदत आम्ही करू, अशी भावना बुधाजी डामसे, नामदेव भांगरे, मीराबाई दांगट, काळू कुडळ, बबन मावळे, स्मिता साळवे व आदिवासी शेतक:यांनी व्यक्त केली. 
 
4पहिल्या दिवशी दुंदा लेंभे, सखाराम झांजरे, लुमा लेंभे 
यांची भात आवणी या कार्यकत्र्यानी केली.
4त्यानंतर दि. 7 ऑगस्ट रोजी समीर लेंभे, धमर्ेेंद्र झांजरे, मंगलदास दांगट यांची भात आवणी केली.
4दोन दिवसांत सुमारे 2 एकर 
व 5 गुंठे क्षेत्रत भात आवणी 
केली गेली.