शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

By admin | Published: November 10, 2014 4:22 AM

ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे

ठाणे : ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे या मार्गावरून रोज धावणाऱ्या जवळपास अडीचशे बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस बिघडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. एकीकडे हे संकट आणि दुसरीकडे आवश्यक त्या सुट्या भागांची तातडीने न होणारी खरेदी यामुळे एसटी कचाट्यात सापडली आहे.या महामार्गावर मुलुंड टोलनाका, खारीगाव टोलनाका, पडघा टोलनाका आणि घोटी टोलनाका अशा चार ठिकाणी टोल वसूल होतो. मुंबई व ठाणे शहरांतला महामार्ग उत्तम आहे. परंतु, ठाणे ते नाशिक दरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची दुरुस्ती आणि बांधणी पेव्हर ब्लॉकने करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ९ इंच ते १ फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. त्यांची दुरुस्ती टोल ठेकेदार करीत नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुरेशा गतीने प्रवासही करता येत नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे आणि अ‍ॅक्सल यांची हानी मोठ्या प्रमाणावर होते आहे. खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे वेगवेगळे सुटे भाग जोडणारे नट आणि बोल्ट सैल होऊन त्यातून वेगळेच दुखणे ओढवते आहे.ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात टोल मिळतो, तरीही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवासी आणि चालक यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास वेगळाच आहे. खासगी वाहनांची होणारी झीज आणि ती बंद पडणे, या त्रासातही सध्या प्रचंड भर पडली आहे. शपथविधी आणि मंत्रिपदांचे वाटप यात गुंतलेल्या नव्या सरकारला या महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघायला वेळ नाही. सतत हादरे बसून प्रवाशांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे एसटीची आणि वाहनचालकांची अवस्था ‘असून नाथ आम्ही अनाथ’ अशी झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)