शहरं
Join us  
Trending Stories
1
"वंदे मारतमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत
3
"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?
4
बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   
5
Lionel Messi नं साधला मोठा डाव; Cristiano Ronaldo च्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
6
एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...
7
महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा
8
Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा
9
Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं
10
Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री कशी करावी लक्ष्मी आणि चंद्राची पुजा? शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या!
11
"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..."
12
गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!
13
BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...
14
kojagiri Purnima 2024: कोजागरीला 'कोss जागर्ति' म्हणत लक्ष्मी माता खरंच येते का? वाचा जागरणाचे महत्त्व!
15
सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?
16
IND vs NZ : बंगळुरुमध्ये पावसाची बॅटिंग; पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात?
17
Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं?
18
राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके
19
नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत
20
आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करा

By admin | Published: March 17, 2015 12:31 AM

सध्या माणसांमध्ये माणुसकीचा अंश राहिलेला नाही. न्यायव्यवस्थेने केलेले कायदे कितीही चांगले असले, तरी त्याचा उपयोग समाजसुधारणेसाठी होताना दिसत नाही.

पुणे : सध्या माणसांमध्ये माणुसकीचा अंश राहिलेला नाही. न्यायव्यवस्थेने केलेले कायदे कितीही चांगले असले, तरी त्याचा उपयोग समाजसुधारणेसाठी होताना दिसत नाही. त्यामुळे समाज कल्याणाकरिता परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, असे मत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विलास चाफेकर यांनी व्यक्त केले. जाणीव आणि वंचित विकास संथेतर्फे यंदाचा ‘अरुणा-मोहन पुरस्कार’ विलास जावडेकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वंचित विकास संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. आसावरी पानसे, संचालक सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर आदी उपस्थित होते. चाफेकर म्हणाले, ‘‘प्रत्येकाने किमान आपल्या कर्तव्याचे आणि नागरिकत्वाचे पालन केले, तरीही समाजात माणुसकी टिकून राहील. सध्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. धनाचा मोह होऊ न देता, ते समाजाचे आहे, असे म्हणणारे द्रष्टे लोक फार कमी आहेत. कोणतेही चांगले काम करण्यासाठी मनाची तयारी आणि धैर्याची गरज असते. वंचित विकाससारख्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीची गरज असतेच, पण शक्य झाल्यास आपला वेळ देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहावे.’’मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)स्वत:चे मूल्यमापन करता यायला हवे४पुरस्काराला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘समाजात काम करताना स्वत:चे मूल्यमापन करता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तिप्रमाणेच प्रसंगाचेही मूल्यमापन करता आले पाहिजे. कोणत्याही दु:खाच्या प्रसंगी आनंदी राहून धैर्याने सामोरे जायला शिका.’’