शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

By admin | Published: May 16, 2016 12:55 AM

शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही

येरवडा : न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला. राज्य सरकारसाठी ही अतिशय शरमेची बाब आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.बंडगार्डन येथे मुळा-मुठा नदीवरील ‘वॉकिंंग प्लाझा’, येरवड्यातील प्रभाग १५मधील २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व अनुसया बापू सावंत शाळेचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले-पाटील, नगरसेवक बाबू वागसकर, मंगेश गोळे, नगरसेवक किशोर विटकर, सुनील गोगले, अनिल टिंंगरे, सतीश म्हस्के, रेखा टिंंगरे, उषा कळमकर, मीना परदेशी, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, आयुक्त कुणाल कुमार, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्याम ढवळे, चित्रकार मिलिंद शिंपी उपस्थित होते. शहरात भाजपाचे ८ आमदार असताना मेट्रो प्रकल्प, विमानतळ, भामा आसखेड अशा अनेक योजना रखडल्या आहेत. युती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार भामा-आसखेड योजनेला विरोध असे दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.