शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

राज्य शासन उदासीन का?

By admin | Published: August 05, 2014 1:21 AM

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके जाहीर करण्यासाठी राज्य शासनाला अजूनही जाग आली नाही.

पुणो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके जाहीर करण्यासाठी राज्य शासनाला अजूनही जाग आली नाही. इतर राज्यांतील ज्या खेळाडूंनी पदके जिंकली त्या प्रत्येक खेळाडूंच्या राज्य सरकारने त्यांची भारतात परतण्याची वाट न पाहता त्यांना रोख पारितोषिके जाहीर केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रमध्ये शासनाच्या दिरंगाईमुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. 
ग्लास्गो येथे संपलेल्या या स्पर्धेत त्रिपुरा, हरियाना, पंजाब, कर्नाटक, हैदराबादसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील पदक विजेत्यांना 5क्, 3क्, 25, 2क् लाख अशी रोख पारितोषिक जाहीर केली. पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पारितोषिकांची घोषणा करण्यासाठी कोणाची वाट पाहत आहेत? अशी चर्चा राज्याच्या क्रीडा क्षेत्रत सुरूझाली आहे. पदक विजेत्यांना काही रोख पारितोषिकांची घोषणा करण्यासाठी शासन एवढे उदासीन का? महाराष्ट्रातून राही सरनोबत (नेमबाजी, सुवर्ण), अयोनिका पॉल (नेमबाजी, रौप्य), गणोश माळी (भारोत्ताेलन, कांस्य), चंद्रकांत माळी (भारोत्ताेलन, कांस्य) व गणोश ओतारी (भारोत्ताेलन, कांस्य) हे पदक विजेते खेळाडूसुद्धा पारितोषिकांच्या घोषणोची अतुरतेने वाट पाहत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
 
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलेली राही सरनोबत हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्या वेळी त्यांनी राज्यातील सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.
 
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री आज किंवा उद्या करणारच आहेत. त्यांच्यासाठी भरघोस रक्कम आम्ही जाहीर करणार आहोत. 
-अॅड. पद्माकर वळवी, क्रीडामंत्री