शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 7:16 PM

राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर...

राज्यात शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. जर यावर शिक्कामोर्तब झालं तर हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो.

“मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटदेखील असता कामा नये. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. आपण जे काही अर्धा तास शिकवतो ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच राहता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे,” असं केसरकर म्हणाले.“यासंदर्भात मी शिक्षकांच्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी, संस्था चालकांशी बोलेन आणि त्यानंतर निर्णय घेईन. इतका मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी बाब म्हणजे आम्ही आता एज्युकेशनल सिस्टमला जी काही पुस्तकं देतोय ती पूर्णपणे बदलत आहोत. एक धडा झाल्यावर त्यालाच जोडलेले दोन पेपर्स असतील. म्हणजे मुलं धडा झाल्यानंतर त्यातच नोंद करू शकेल. पुस्तकं तीन भागांमध्ये असतील. पुढच्या वर्षी जेव्हा मुल शाळेत जाईल तेव्हा ते एकच पुस्तक घेऊन जाईल. हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण