शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

दुष्काळी टुरिझम थांबवा!

By admin | Published: September 05, 2015 1:33 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी भागातील लोकांना सर्वप्रथम आवश्यक मदत व सुविधा द्या, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याने त्यांना दौरे आणि आंदोलने करण्याचा अधिकारच नाही, असेही राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सत्ताधिकाऱ्यांची अजूनही मंत्रालयात व्यवस्थित मांड बसलेली नाही. त्यामुळे घोषणा खूप होतात, परंतु अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे बघितले जात नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याविषयी बोलताना लोकांशी बोलण्यापेक्षा त्यांनी हवी असलेली कामे तातडीने करा. जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो सोडावा. लोकांना तातडीने हवे आहे ते करा. गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत होता. १५ वर्षे हा छोटा कालावधी नाही़ त्यात जर राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी खरोखरच काम केले असते तर आज राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती राहिली नसती, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)