शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

साखर कारखान्यांची स्थिती गंभीर

By admin | Published: June 22, 2016 4:25 AM

राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता उस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांची स्थिती अतिशय गंभीर असून मराठवाड्यातील ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ ५ कारखानेच सुरू

पुणे : राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता उस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांची स्थिती अतिशय गंभीर असून मराठवाड्यातील ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ ५ कारखानेच सुरू राहतील, सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने साखर कारखान्यांपुढे मोठे आर्थिक संकट आहे, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले.महाराष्ट्रातील साखर कामगार संघटनाच्या सुधारित वेतन कराराबाबत तसेच कामगारांच्या मागणीसाठी साखर संघ आणि साखर कामगारांच्या प्रतिनिधींची खास बैठक पवार यांच्या उपस्थितीत साखर संकुल येथे बोलविण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य शासनाच्या वेतन करार समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साखर कामागारांचा वेतन करार संपलेला आहे. सुधारित वेतन करारासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत समितीने कामगार आणि संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यात तोडगा निघू शकला नाही. (प्रतिनिधी)