शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

साखर कारखान्यांची धुराडी नोव्हेंबरमध्येच पेटणार!

By admin | Published: September 12, 2016 4:18 AM

गेल्या वर्षीचा दुष्काळ व काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, त्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे

कोल्हापूर : गेल्या वर्षीचा दुष्काळ व काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, त्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. १० आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यास साखर आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असला, तरी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असल्याने नोव्हेंबरमध्येच कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.यंदा कर्नाटकातही ऊस कमी असल्याने विशेषत: सीमा भागातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. जानेवारी ते जूनपर्यंत पाणीटंचाईने ऊस पीक अक्षरश: होरपळून गेले. अनेक ठिकाणी उसाच्या लावण्या कशातरी जगल्या आणि खोडवी काढून टाकली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी एक कोटी ४६ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यंदा एक लाख ३२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. खोडव्याचे एकरी उत्पादन घटणार असल्याने सर्वच कारखान्यांना सुमारे ३० टक्के ऊस कमी पडेल. ऊस कमी असल्याने कर्नाटकातील कारखान्यांचे लक्ष राज्यातील उसावर आहे. विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने नोव्हेंबर महिन्यात सुरू होतात, तोपर्यंत सीमाभागातील ऊस उचलण्याचे तेथील कारखान्यांनी ठरविलेले दिसते. उसाच्या पळवापळवीमुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू केले, तर परिपक्व नसणाऱ्या उसामुळे कमी उतारा येण्याची भीती कारखानदारांमध्ये आहे. (प्रतिनिधी)