शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Published: September 13, 2016 5:44 AM

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.

सिल्लोड/शंकरनगर : सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.सिल्लोडमधील प्रकाश सखाराम वाघ या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी शेतामध्येच गळफास घेतला. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे तो मानसिक तणावात होता. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सासूरवाडा येथील शेतकरी पांडूरंग भिका भोटकर (३०) यांनी शनिवारी मध्यरात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) येथील रामदास कोळनुरे (३८) यांनी रविवारी कर्ज व नापिकीला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नंदुरबारमध्ये एकाची आत्महत्याशहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील कुकावल येथील शेतकरी योगेश हिंमतराव सनेर (४६) यांनी रविवारी मध्यरात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सात लाख ५० हजार रुपयांचे कर्ज होते. (प्रतिनिधी)