शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

टाक्या व लाइन आहे तरीही ९ गावे तृषार्तच

By admin | Published: May 19, 2016 4:08 AM

२००९ मध्ये जीवनप्राधिकरणामार्फत ९४ लाख १२ हजार २९० रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन बसविण्यात आली.

पालघर : २६गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वरखुंटी, कमारे, पडघे, वाकोरे, बिरवाडी, देवखोप, नंडोरे, शेलवाली -अंबाडी या गावात २००९ मध्ये जीवनप्राधिकरणामार्फत ९४ लाख १२ हजार २९० रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन बसविण्यात आली. तरीही ही गावे आजही तृषार्तच आहेत. गळती व अन्य त्रुटींमुळे या ग्रामपंचायती या योजना ताब्यात घेण्यास तयार नाहीत व जीवन प्राधिकरण दुरु स्त करु न देण्यास तयार नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांसह येतील ग्रामस्थांचे घसही कोरडेच राहिलेले आहेत.हमरी तुमरीच्या कैचीत अडकलेली ही योजना चालू करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळवून द्यावे, इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)