शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे आंदोलन

By admin | Published: April 07, 2016 2:20 AM

आंतरजिल्हा बदलीसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, केवळ आश्वासने पदरी पडल्याने, शिक्षकांनी सोमवारी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, केवळ आश्वासने पदरी पडल्याने, शिक्षकांनी सोमवारी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २५ हजार शिक्षक १० ते १५ वर्षे बदलीपासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक आंतरजिल्हा कृती समिती पाठपुरावा करीत आहे. आतापर्यंत शासनाने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडून होत नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागण्या काय? : वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे पोकळ बिंदुनामावली तयार करण्यात यावी, राज्य रोस्टर एक करावे, आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करावी, २० पटांच्या आतील शाळा बंद करू नयेत, १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत रूजू झालेल्या शिक्षकांना १९८२ ची पेन्शन योजना सुरू करावी, अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत.