शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कौशल्यविकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा

By admin | Published: March 03, 2017 12:59 AM

‘शैक्षणिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येत असून त्याचा उपयोग शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी करावा.

पुणे : ‘शैक्षणिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येत असून त्याचा उपयोग शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन ज्ञानात भर घालावी. कालसापेक्ष अभ्यासक्रमांचा सातत्याने पाठपुरावा केल्यास गुणवत्तेबरोबरच करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना मदत होईल,’ असे मत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) पदवीग्रहण समारंभाप्रसंगी डॉ. विद्यासागर बोलत होते. संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशिष पुराणिक व महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख डॉ. गौतम बेगाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बीकॉमच्या २९४, बीसीएच्या २६, बीबीएच्या ६७ आणि बीबीएमआयबीच्या ३४ अशा एकूण ४२१ विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)