शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वाईन फ्लूचा राज्यात वाढता धोका, ११ दिवसांत १७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:10 IST

Swine Flu : अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. राज्यात सध्या एक हजार १७५ रुग्ण उपचाराधीन असून, ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबईत आहेत. गेल्या ११ दिवसांत १७ रुग्णांनी जीव गमावला आहे.  पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २२३ वर पोहोचली आहे.

पुण्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड, ठाणे आणि कल्याणमध्येही प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल ठाण्यात २२३, मुंबईत २२१ रुग्ण आहेत. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ८० रुग्णांचे निदान झाले आहे.

अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरीहून कोल्हापुरात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रपुरातील एका नागरिकाचा नागपुरात मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू