शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

राज्यात वाढले 21 लाख मतदार

By admin | Published: August 09, 2014 2:31 AM

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली.

यदु जोशी ल्ल मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली. 
लोकसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी 5 लाख इतके मतदार होते. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 जूनपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली. तेव्हापासून 31 जुलैर्पयतच्या 53 दिवसांनंतर राज्यातील मतदारांची संख्या वाढून 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 इतकी झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रंनी दिली. 
लोकसभा निवडणुकीत उत्साहपूर्ण मतदान झाले होते. या महत्त्वाच्या निवडणुकीत आपण मतदार नव्हतो ही खंत असल्याने आणि आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करीत असल्याची भावना अनेक मतदारांनी बोलून दाखविल्याचा अनुभव नोंदणी अधिकारी सांगत आहेत. तसेच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या नवमतदारांमध्येही नोंदणीचा उत्साह दिसून आला. मतदार नोंदणी ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत सुरू राहणार आहे. आताच जवळपास 21 लाख मतदार वाढले असल्याचे लक्षात घेता ऑक्टोबरच्या मध्यार्पयत एकूण किमान 35 लाख मतदार वाढतील, असा अंदाज आहे. सध्याच्या 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 या मतदारसंख्येवर वयोगटानुसार नजर टाकली तर 18 ते 29 या वयोगटातील तब्बल 3 कोटी 13लाख 8 हजार 514 मतदार आहेत. 35 टक्क्यांहून अधिक मतदार या वयोगटातील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात या वयोगटाची भूमिका महत्त्वाची असेल. म्हणूनच त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे. 
 
राज्यात 31 जुलैर्पयतची नोंद
वयोगटमतदारसंख्या
18 ते 19 वर्षे 14922243
2क्-2916386271
3क्-392122क्485
4क्-491766क्क्9क्
5क्-59119546क्4
6क्-69 7763479
7क्-7943755क्6
8क् हून अधिक2139148
एकूण82591826