शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

राज्यातील सहा हजार गावांमध्ये ‘मनरेगा’चे एकही काम नाही

By admin | Published: April 11, 2016 3:14 AM

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल

जळगाव : महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ६,३५२ तर जळगाव जिल्ह्यातील ४४८ ग्रामंपचायतीत वर्षभरात ‘मनरेगा’चे एकही काम झालेले नसल्याचा आरोप स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.स्वराज अभियानातर्फे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून संवेदना यात्रा काढण्यात आली होती. त्यातील निरीक्षणांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन आगामी काळातील दुष्काळीस्थिती आणि त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांपासून ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच खाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र त्याऐवजी जेएनयू, गो-हत्या, आयपीएलसारख्या विषयांवर चर्चा होत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)