शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

धोकादायक नसलेले भाग सुरू करण्याबाबत विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:32 IST

अनिल परब; मुंबई पूर्ववत करण्याकडेही लक्ष

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने लॉकडाउनबद्दल निर्णय जाहीर करताच राज्य सरकारही निर्णय जाहीर करेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. जरी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवला तरी महाराष्ट्रात ज्या भागात लॉकडाउनची गरज नाही ते भाग सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचेही परब यांनी लोकमत यू ट्युबला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

जे भाग कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर केले आहेत ते बंद ठेवायचे आणि बाकीचे विभाग सुरू करायचे याविषयीची तयारी सुरू आहे. मुंबईत शहर बस वाहतूक सेवा आणि लोकल रेल्वे सेवा कोणासाठी सुरू करता येईल? जेणेकरून एकाच वेळी या दोन्ही यंत्रणांवर ताण येणार नाही, यासाठीचे काम सुरू आहे. एकाच वेळी सगळ््यांना मोकळीक दिली तर परिस्थिती गंभीर होईल, ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही परब म्हणाले. महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना अनेक आकर्षक सवलती देण्याची योजना राज्य सरकारने आखली होती. ते काम अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचे संकट आले, त्यामुळे हा विषय मागे पडला.

आता सरकारने पुन्हा सगळे लक्ष तिकडे केंद्रित केल्याची माहितीही परब यांनी दिली. महाराष्ट्रातून १५ लाख लोक परराज्यात गेले आहेत. रोजगाराच्या प्रचंड संधी महाराष्ट्रात जन्म झालेल्या तरुणांना उपलब्ध झाल्या आहेत. फक्त त्या संधी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्यावतीने कोणत्या क्षेत्रात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याची माहिती लवकरच दिली जाईल. मुंबई सुरू करण्याकडे आमचे सगळे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस