शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

हजारो दुकाने व बारना मिळणार परवाने, दहा हजारांपेक्षा अधिक बार सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:33 AM

महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावर बंद असलेली दारू दुकाने व बीअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी घेतला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावर बंद असलेली दारू दुकाने व बीअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी घेतला. त्यामुळे राज्यातील १० हजाराहून अधिक मद्यविक्री दुकाने व मद्यालयांना दिलासा मिळणार आहे.या महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने/बार बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. त्यामुळे १ एप्रिल २०१७ पासून अशादुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरणकरण्यात आले नाही. त्याचा फटका बसून राज्यात सुमारे १६ हजार दारू दुकाने/बार बंद झाले. अनेक दुकानदारांनी स्थानांतराची धडपड चालविली होती. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयानेच असे स्पष्ट केले की महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दुकानांसाठी हा आदेश लागू नाही. हा दिलासा मिळाल्याने आता १६ हजारपैकी १० हजाराहून अधिक दुकाने सुरू होणार आहेत. त्यांच्या मद्यविक्री परवान्याचे नूतनीकरण शुल्क व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.