शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

तीन दिवस समुद्र राहणार खवळलेला; मच्छीमारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:35 IST

भारतीय हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.

मुंबई : येत्या 6 ऑक्टोबरपासून अरबी समुद्र खवळलेला राहणार असून भारतीय मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.

देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे तामिळनाडू, पाँडीचेरी आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आजपासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रामध्ये येत्या 6 ऑक्टोबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच या काळात मोठ्या लाटा उसळणार असल्याने समुद्र किनाऱ्यापासूनही दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :weatherहवामानSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार