शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: September 23, 2015 12:59 AM

दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.माजलगाव (जि.बीड) तालुक्यातील नित्रुड येथील तुकाराम रामिकसन जाधव (३१) या शेतकऱ्याने रविवारी विषारी द्रव प्राशन केले होते. त्याचा सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुकाराम जाधव यांची दीड एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून अनियमित पावसामुळे पिके आली नव्हती. त्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या समोर उभा होता.जाफराबाद (जि.जालना) तालुक्यातील पिंपळखुटा येथील गणेश परसराम दुनगहु (२०) या शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश दुनगहु यांच्यावर बँकेचे साडेचार लाख रुपयांचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबिनचे पिक हातचे गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. घनसावंगी (जि.जालना) तालुक्यातील तिर्थपुरी येथील सतीश बाबूराव डांगे (३२) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे सोमवारी सायंकाळी विषारी द्रव सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.बुलडाण्यातही आत्महत्यासंग्रामपूर तालुक्यातील आडोळ बु. येथील शेतकरी दगडू गेंडुजी अजने(४८) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याकडे चार एकर शेती होती. त्यांच्यावर पिंपळगाव काळे येथील बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे.