शहरं
Join us  
Trending Stories
1
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
2
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, २५ महिलांसह २७ जणांचा मृत्यू 
3
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
5
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
6
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
7
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
8
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
9
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
10
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
11
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
12
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
13
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार
14
मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई 
15
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी
16
ऑल टाईम हाय नंतर Nifty, Sensex झाले रेंज बाऊंड; IT शेअर्स चमकले, Airtelमध्ये प्रॉफिट बुकिंग
17
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
18
'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले
19
"...तेव्हा का सूचलं नाही?", अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी करताच संतापल्या सुषमा अंधारे! 
20
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

नाशिकजवळ झालेल्या अपघातात तीन ठार

By admin | Published: November 14, 2016 2:32 PM

मुंबई नाशिक महामार्गावर एर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर येथील तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

 ऑनलाईन लोकमत
नाशिक, दि. 14 -  मुंबई नाशिक महामार्गावरील विल्होळी आठवा मैल शिवारातील  जीत ढाब्यासमोर  एर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर  येथील तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एर्टिका क्रमांक एमएच - 05,  बीसी - 4873 या वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच - 18, एम- 9793 ला मागून जोरात धडक दिल्याने एर्टिका वाहनातील मुकेश नोटन चौधरी (34) राहणार कल्याण तर मानसी चतुर चौधरी (13) कल्याण, भाऊसाहेब आनंदा गांगुर्डे (45) उल्हासनगर  हे ठार झाले. तर जयवंत रामदास पाबळे, अंकित चतुर चौधरी वय(8) राहणार कल्याण व उल्हासनगर हे जखमी झाले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून,  अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाईक करीत आहे.