शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

द्रुतगती मार्गावर तिघे ठार

By admin | Published: August 11, 2014 3:36 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव मोटार एका कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर सात जण जखमी झाले

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव मोटार एका कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास मळवली येथील बोरजच्या हद्दीत झाला.तेजल सुहास जगताप (२३, रा. रामनगर, येरवडा, पुणे), लक्ष्मी नारायण चौगुले (४५) व यतिन नारायण चौगुले (२४, दोघेही रा. ठाणे) अशी या मृतांची नावे आहेत. राधा रामदास नारके (रा़ मुंबई), संतोष सुदाम भेगडे (रा़ मुंबई), नाथा तुकाराम नरे (रा़ ठाणे), करण बापूराव जाधव (रा़ सानपाडा), सुहास शिवाजी जगताप (रा़ पुणे), मयूर मधुकर वाघमारे (रा़ मुंबई) यासह मोटारीचा चालक विक्रांत छगन गायकवाड (रा़ पुणे) जखमी झाले आहेत़ यापैकी नरे व जगताप यांची प्रकृती चिंताजनक आहे़ मुंबईतील ३ तर सानपाडा, ठाणे येथील ६ प्रवासी घेऊन विक्रांत मुंबईहून पुण्याकडे येत होता. द्रुतगती महामार्गावरील बोरज गावाजवळ टायर फुटल्याने एक कंटेनर उभा होता़ भरधाव वेगात असलेल्या विक्रांतला हा कंटेनर दिसला पण गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. (प्रतिनिधी)