शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तीन मंत्र्यांच्या समितीवर मुख्यमंत्रिपदाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:54 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार तीन मंत्र्यांच्या समितीला दिले आहेत.

- यदु जोशीमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार तीन मंत्र्यांच्या समितीला दिले आहेत.मुख्यमंत्री सध्या अमेरिका व कॅनडाच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी त्यांनी ही तीन मंत्र्यांची समिती नियुक्त केली. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन आहेत. या समितीला मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत तर केवळ काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी निर्णय घेण्याचे लेखी अधिकार मुख्यमंत्र्यांनी या समितीला दिले. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी या वृत्तास दुजोरा दिला.मुख्यमंत्री परदेश दौºयावर जाणार असतील वा अन्य कारणाने पदाचा कारभार प्रत्यक्ष करणे त्यांना शक्य नसेल, तर ते एखाद्या सहकारी मंत्र्याकडे मुख्यमंत्रिपदाचा प्रभारी म्हणून कारभार सोपवू शकतात. त्यासाठी तशी अधिसूचना काढावी लागते. फडणवीस यांनी असे काहीही केलेले नाही. त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली आहे. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्याकडे असलेले कृषी खाते मात्र त्यांनी अधिकृतपणे चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार