शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील

By admin | Published: July 17, 2016 3:28 PM

सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ :  सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी सैराट स्टईल टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलतं होते. 
 
भाजपातील नेत्यांचा आपाआपसातमधील संवाद योग्य नाही, हे सरकार ट्विटरवर चालतंय का? मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्ट्राचाराचा विस्तार होय असं ही ते म्हणाले. 
 
पुढे बोलताना ते म्हणाले,  कर्जतची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी. निर्भया पेक्षा भयामक कृत्य घडले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वेळ मिळू नये. ही गंभीर घटना आहे. मतदारसंघातले मंत्री कारभार घ्यावा की नाही याच चिंतेत आहेत.  हा खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. मुख्यमंत्री एकही शब्द याबाबत बोलले नाहीत. हे दुर्दैवचं. 
 
खडसे यांना क्लिन चिट यांत नवल नाही. अनेक निर्णयावर न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. मंत्र्यामधला विसंवाद चिंताजनक आहे. हे सरकार ट्विटरवरून चालतेय. पक्षाच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. हे अनाकलनिय. भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण अन नेकरदाराच्या वतीनं राज्य सुरूय. त्यामुळं सरकारचं अस्तित्व कुठंही जाणवत नाही. 
 
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार