शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उद्धव ठाकरेंचा रडोबा झाला; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

By राकेश कदम | Updated: May 12, 2023 11:48 IST

पक्ष संपत चालला तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. शरद पवार यांनाही त्यांच्यासोबत आघाडी करून निर्णय चुकला असे वाटते, अशी टीका त्यांनी केली. 

सोलापूर - उद्धव ठाकरे यांचा आता रडोबा झाला आहे. आता त्यांनी रडणे सोडावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. बावनकुळे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये नेते होते. उद्धव ठाकरे मात्र रणांगणातून पळून गेले. आमदार सोडून गेले त्याच दिवशी उद्धव ठाकरे हरले. त्यांच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिंदे आणि फडणवीस सरकारला असंवैधानिक म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. पक्ष संपत चालला तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. शरद पवार यांनाही त्यांच्यासोबत आघाडी करून निर्णय चुकला असे वाटते, अशी टीका त्यांनी केली. 

राष्ट्रवादीने न्यायालयातून माघार घ्यावी, लगेच निवडणुका लागू

महापालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसमुळे थांबल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली. ही प्रभाग रचना शिंदे आणि फडणवीस सरकारने बदलली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीने याचिका मागे घ्यावी लगेच निवडणुका लागतील असेही बावनकुळे म्हणाले

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे