शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

‘उद्धव यांचे नाचता येईना अंगण वाकडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:43 AM

मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. मुंबईत पाऊस पडला तर त्याला बीएमसी जबाबदार कशी या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार आहे. मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे हे अपयश असून केवळ कामांचे नियोजन नसल्यानेच आज या शहरांवर ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पावसाळी पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन नसणे, पाइपलाईन व्यवस्थित न टाकणे, खड्डे पडणे हे सर्व नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.